Tuesday, 20 December 2016

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*  -- डॉ बाबासाहेब आंबेडकर

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*
   __ _डॉ बाबासाहेब आंबेडकर

 जे चळवळीचे कार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” असे म्हंटले आहे. ते म्हणतात, समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात... बाकीचे
सर्वजण शेनातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.

अशा माणसाला तु शेनातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस
याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुक्षशीताने आपले कर्तव्य समजले पाहिजे. ज्या शिक्षितांवर बाबासाहेबांनी हि जबाबदारी सोपवली तेच सुशिक्षित आज
कोणतेही कार्य न कर्ता शेनातल्या किड्याचे जीवन जगत असतील. तर त्यांच्याकडून काय अपेक्ष करणार?
चळवळ हि महापुरुषांच्या विचार प्रमाणे करवयाची असते लोकांच्या कालाप्रमाणे नव्हे जे अशी चळवळ करतात ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी तसे करीत असतात जगात काही माणसे भित्री असतात

माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केले पाहिजे एकटे जाण्याचे धैर्य
मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसेलतरी मी त्यांची पर्वा करीत नाही किंवा त्यांची खंतही बाळगत नाही.

बाबासाहेबांची हि भूमिका पाहिली तर ते लोकांपेक्षा भूमिकेला महत्व देत होते हे आपल्या लक्षात येईल.

जय भिम

🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

  🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

एकदा गाडगेबाबा गावातून
जात असताना नदीच्या काठावर
त्यांना काही भटजी पिंडदानाची
पूजा करत असलेले दिसले.
बाबा तिकडे जाउन म्हणाले-

 "भडजीबुवा..भडजी बुवा..
मले लय भूक लागली बाप्पा,
मी हा भात खाऊ का..??"
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆


गाडगेबाबांचा एकंदर वेश
एखाद्या भिकाऱ्या सारखाच..!!
अंगावर असलेल्या कपड्यात
एकसंध कपडा कुठेच नव्हता,
ठिकठिकाणी ठिगळ लाऊन
तयार केलेलं ते नेसले होते.
त्यांचा तो अवतार बघून
भटजी त्वेषाने म्हणाले-

"अरे वेड्या, हा भात नाही,
याला पिंड म्हणतात पिंड..."!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"पिंड म्हणजे काय असते बाप्पा..?
गाडगेबाबांनी प्रश्न केला.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे हे जे गृहस्थ दिसतायत ना
त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत,
ते स्वर्गात गेले आहेत,
त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले आहे...

" बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी म्हणाले.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

गाडगेबाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला, म्हणाले- "त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात,
भात इथं, त्यायले कसला पोहोचते..??
मले खूप भूक लागली..
मीच खातो तो भात..द्या मले..."
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे वेड्या,
त्यासाठीच तर मी मंत्र म्हणतोय ना..??"
भटजी रागाने म्हणाले.


"मंत्र बोलून काय होईल बाप्पा..??
" गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न टाकला.


"वेड्या, अरे मंत्र म्हटले कि,
हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार,
तिकडे स्वर्गात, आणि ते संतुष्ट होणार..
" भटजी बाबांना टाळण्यासाठी बोलला.


"माह्या बाप्पा, काय म्हणता भडजीबुवा..??
मंत्र बोलला कि, भात असा सर्गात जाऊन पोहोचते..??
पण सरग तर लय दूर असेल ना..??
गाडगेबाबा म्हणाले.


"होय रे वेड्या स्वर्ग खूप दूर आहे इथून..
" इति भटजी.


"मबई इतका दूर..??
गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न केला.


"अरे हो रे वेड्या, मुंबई काय घेऊन बसलास..??  इथून लाखो-करोडो मैल दूर आहे स्वर्ग..
" भटजी अत्यंत त्रासिकपणे म्हणाले.

"माह्या बाप्पा.. काय म्हणते हे भडजीबुवा..
" असं स्वतःशीच बडबडत गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले..
चांगल्या कंबरेभर पाण्यात गेल्यावर दोन्ही हात वर आकाशाकडे करून ते जोरात म्हणाले-
"मह्या बाप्पा, बाप्पा..
ह्यायने मंत्र म्हटला कि, ह्यायचा भात तिकडे दूर स्वर्गात जाते रे...
" असं म्हणत त्यांना काय वाटले कोण जाणे..??
 त्यांनी दोन्ही हातांनी भर-भरून पाणी
जोरात हवेत उडवायला सुरुवात केली.
काठावर पूजेसाठी बसलेली माणसं,
भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर.
भट रागाने म्हणाला-
"अरे ए वेड्या, तुला वेड लागले काय रे..??
अरे मुर्खासारखा पाणी काय उडवतोस
आमच्या अंगावर...??"



बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले-
"बाप्पा मी, नाय पाणी उडवत..??

"मग काय करतोयस तू हे..??"
भट रागाने म्हणाला.

 "माह्या बाप्पा, मी माझ्या शेताले पाणी देऊन ऱ्हायलो..."



"अरे वेड्या, कुठे आहे तुझं शेत इथे..??"
त्रासिक भट.

"ते तिकडे अमरावतीला हाव..
मी त्यालेच पाणी देऊन ऱ्हायलो ना बाप्पा.." गाडगेबाबा पाणी उडवत शांतपणे म्हणाले.

"हाहाहा..
अरे वेड्या तू उडवलेले पाणी फार फार तर फर्लांगभर जाईल रे..
अमरावती इथून ४०० मैल दूर आहे, तिकडे कसे जाईल?
एवढे साधे कळत नाही तुला..
वेडा रे वेडा..."
भट कुत्सितपणे हसत म्हणाला.


गाडगेबाबा तितक्याच शांतपणे म्हणाले-
"तुह्या मंत्राने जर हा भात लाखो-करोडो मैल दूर सर्गात जात असेल तर माह्य पानी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा...?"

भट निरुत्तर झाला.

अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडगळ दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांना जी गोष्ट कळाली होती ती गोष्ट आज "डिग्र्यांनी" भरलेल्या फाईल्स घेऊन फिरणाऱ्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांना कळत नाही या पेक्षा मोठे दुर्दैव आणि मानसिक गुलामगिरी ती आणखी काय असावी..??

जेव्हा आज-सारखी नियतकालिके, साप्ताहिके, मासिके किंवा प्रिंट मिडिया नव्हता तेव्हा समाज प्रबोधनाचं अत्यंत जिकरीचं काम महाराष्ट्रात संतांनी लोकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे केले हे आजही त्यांना 'टाळ-कुटे देवभोळे' मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रीयांना माहित नाही, हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे दुर्दैव म्हणावे लागेल..!!

Saturday, 17 December 2016

महापारीनिर्वाण दिनी रेल्वेच्या खिशात ७ कोटी


भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर बघा.

भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर
बघा.
१) आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च
करतो जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.
२) आम्ही अशा देशात राहत आहोत जिथे
पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात
सुरक्षिततेची भावना निर्माण
होण्याऐवजी चिंता निर्माण होते.
३) IAS परीक्षेतील उमेदवार आपली बुद्धिमत्ता वापरून
हुंडा पद्धत किती वाईट आहे यावर अतिशय छान निबंध
लिहून लोकांना प्रभावित
करतो आणि परीक्षा पासही होतो. आणि एक वर्षानंतर
तोचउमेदवार वधूपित्याकडून एक करोड
हुंड्याची मागणी करतो. कारण तो आता एक IAS ऑफिसर
असतो.
४) भारतीय लोक खूप लाजाळू आहेत.
तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.
५) भारतीय लोक आपल्या मोबाईलच्या पडद्यावर
स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून त्यावर स्क्रीन गार्ड
लावतात. परंतु गाडी चालवना हेल्मेट.
घालण्याची काळजी घेत नाहीत.
६) भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून
काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार
करू नये हे शिकवत नाही.
७) इथे अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय
चांगला व्यवसाय करतात.
८) इथे पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून
स्वीकारले जाते. पण बलात्कार
झालेल्या मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले
जात नाही.
९) इथले राजकारणी आमच्यात फुट पडतात
आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.
१०) इथे प्रत्येकजण घाईत आहे. परंतु कुणीच वेळेत पोचत
नाही.
११) पियंका चोप्रा ने मेरी कोमचे पात्र रंगवून
जितका पैसा मिळाला तितका पैसा मेरी कोमला तिच्या संपूर्ण
आयुष्यात मिळवता आला नाही.
१२) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले
जाते. परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.
१३) गीता आणि कुराण यांच्या नावावर
भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते वाचलेले नसते.
१४) इथे बूट आणि चपला वातानुकुलीत दुकानात
विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर
विकला जातो.
If you agree then like,comments or share.

Monday, 12 December 2016

यशवंतराव आंबेडकर(Bhaiya Saheb Yashvant Rao Ambedkar)

यशवंतराव आंबेडकर(Bhaiya Saheb Yashvant Rao Ambedkar)


कहा जाता है कि पीपल या बरगद के नीचे फिर कोई दूसरा पेड़ नहीं पनपता। यह कहावत उन लोगों ने बनाई है जिनके अनुसार किसी बड़े महापुरुष के घर  कोई दूसरा महापुरुष पैदा नहीं होता। औरों के बारे में तो नहीं मालूम  मगर, भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर के बारे में यह कहावत झूठी लगती है।

इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि पुत्र यशवंतराव ही नहीं, पत्नी रमाबाई और घर-परिवार पर ध्यान देने की फुर्सत बाबा साहब के पास नहीं थी. उनके सतत सम्पर्क में रहने वाले, चाहे सोहनलाल शास्त्री हो या फिर नानक चंद रत्तु ; के संस्मरणों से स्पष्ट है कि बाबा साहब के पास बिलकुल समय नहीं था. कई-कई बार तो रमाबाई के द्वारा भेजा गया टिफिन वैसे ही रह जाता था. खैर, हम बात भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर की कर रहे थे.       

भैया साहेब यशवंतराव आंबेडकर का जन्म 12 दिस 1912 को हुआ था. उस समय भैयासाहेब के पिताजी अर्थात बाबासाहब डा भीमराव आंबेडकर परिवार के साथ मुम्बई के पायबावाडी परेल, बी आय टी चाल में रहते थे. बाबा साहब आंबेडकर की पांच संतानों में यशवंतराव सबसे बड़े पुत्र थे. यशवंत को लोग आदर और प्यार से भैयासाहेब कह कर ही बुलाते थे.
बाबा साहब की पांच संतानों में क्रमश: यशवंत राव, रमेश, गंगाधर, राजरत्न चार पुत्र और इंदु नामक एक पुत्री थी. यशवंतराव  ज्येष्ठ पुत्र थे. इंदु , राजरत्न से बड़ी थी. मगर, बड़े बच्चे यशवंत को छोड़कर चारों बच्चें जिस में पुत्री इंदु भी शामिल हैं, दो-तीन वर्षों के अंतर से मृत्यु को प्राप्त हुए थे. यशवंत राव का स्वास्थ्य भी कुछ खास ठीक नहीं रहता था. बाबा साहब को बच्चें और परिवार तरफ ध्यान देने के लिए समय जो नहीं था. वे अपनी व्यस्तताओं के चलते चाह कर भी ध्यान ही नहीं दे पाते  थे.
शारीरिक अस्वस्थता के चलते यशवंतराव  मेट्रिक तक ही शिक्षा प्राप्त कर सके. दूसरे, बालक का मन पढाई में कम और कोई काम-धंधा करने में अधिक था. अभी 25 वर्ष की उम्र भी न हो पाई थी कि बालक यशवंत के सर से  माता साया उठ गया. मई 27, 1935 में माता रमाबाई का निधन हो गया. रमाबाई के गुजर जाने के बाद भैयासाहेब की जिम्मेदारी बाबा साहेब पर आन पड़ी. वे यशवंतराव की  खबर रखने लगे. अब भैया साहेब के स्वास्थ्य में भी धीरे-धीरे सुधार होने लगा .
13 अक्टू  19 35  को येवला में बाबा साहेब ने घोषणा की थी कि वे हिन्दू के रूप में पैदा हुए किन्तु हिन्दू  के रूप में मरेंगे नहीं . इस समय भैया साहेब 23 वर्ष के हो चुके थे.  वे पुरे होशों-हवास अपने पिता की हुंकार को सुन-समझ रहे थे. अर्थात अब भैया साहेब  बाबा साहेब की तरह सामाजिक कार्यों में भाग लेने लगे थे. 'जनता ' नामक समाचार पत्र और प्रिंटिंग प्रेस, जिसकी स्थापना बाबा साहेब ने की थी, सन 1944  में भैया साहब ने संभाल ली थी.
सन 19 52 में रंगून में संपन्न 'विश्व बौद्ध सम्मेलन' से लौट कर आने के बाद बाबा साहेब ने अपने इस पत्र  'जनता' का नाम बदलकर 'प्रबुद्ध भारत' और प्रिंटिंग प्रेस का नाम 'बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस' रख लिया था. भैया साहेब 'प्रबुद्ध भारत' के सम्पादक तो थे ही, वे प्रिंटिंग प्रेस के प्रकाशक, मुद्रक का काम भी सम्भाल रहे थे.  इस समय भैयासाहब की उम्र 32 वर्ष हो चुकी थी।
भैया साहब का विवाह मीराताई के साथ  19 अप्रेल 1953 को परेल के आर एम् भट्ट हाई स्कूल हाल में बौद्ध पद्यति से संपन्न हुआ था. अब यशवंतराव ने राजनीति में कदम रखा. सन 19 52 में कुलावा विधान सभा सीट से वे खड़े हुए थे मगर, सीट निकाल नहीं पाए .
Photo source:Navayan.com

 6 दिस 19 56 को बाबासाहब,  भैयासाहब का साथ छोड़ गए.  बाबा साहेब के जाने के बाद उनके द्वारा स्थापित 'दी बुद्धिस्ट सोसायटी आफ इण्डिया' का वृहतर कार्य भैयासाहेब के कन्धों पर आन पड़ा . भैया साहब ने लोगों के द्वारा दी गई इस जिम्मेदारी को ठीक ढंग से सम्भाला. 'दी बुद्धिस्ट सोसायटी आफ इण्डिया' के बेनर तले धम्म प्रचार-प्रसार, बौद्ध उपासक /उपासिकाओं का प्रशिक्षण और शिविर आदि के कार्य को उन्होंने एक नई गति दी .बौद्ध  धार्मिक संस्कारों के निष्पादन के लिए बोधाचार्यों की नियुक्ति में उनका उल्लेखनीय योगदान रहा था.
भैयासाहेब की सहमति से ही  'रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया'  जिसकी स्थापना  3 अक्टू 1957  को हुई थी , के अध्यक्ष एन शिवराज चुने गए. इधर 19 57  के आम चुनाव में शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन के 6 सदस्य चुन कर आए थे, यद्यपि उन में भैयासाहेब नहीं थे. भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर सन 1960  मुंबई विधान परिषद् के लिए चुने गए थे. भैयासाहब के विधान परिषद् के लिए चुने जाने से दलित जातियों में  ख़ुशी की लहर छा गई .ऐसे मौके पर सम्बोधित करते हुए एक बार उन्होंने कहा था कि उनकी जय-जयकार करने से बेहतर है लोग बाबा साहब के द्वारा किये गए कार्यों को आगे बढाए.  विधान परिषद् में उन्होंने गरीब, मजदूर और दलित हित से जुड़े मुद्दों को जम  कर उठाया था.

दलित आन्दोलन को व्यवस्थित ढंग से चलाने मुंबई में एक बड़ी बिल्डिंग होना चाहिए, यह बाबा साहब की इच्छा रही थी. इसे मूर्त रूप देने के लिए सन 1966 में बाबा साहेब की जयंती के अमृत महोत्सव पर भैया साहेब के  नेतृत्व में जन्म स्थली मऊ (इंदौर) से चैत्य भूमि (दादर मुंबई) तक ऐतिहासिक लांग मार्च  'भीम ज्योत रैली' का आयोजन किया गया था. दादर (मुंबई) में स्थापित चैत्य भूमि का निर्माण भैया साहेब के इसी लांग मार्च से ही सम्भव हुआ था. स्मरण रहे, चैत्य-भूमि में सीमित जगह को देखते हुए भैया साहेब ने इससे लगी  वर्षों से बंद पड़ी इंदु मिल के जमीन की मांग इस हेतु शासन की थी जो  उनके देहांत के 45 वर्ष बाद  5 दिस 2012 को पूरी हुई. 

 भैया साहेब मुंबई आर पी आई के अध्यक्ष थे. मगर, रिपब्लिकन पार्टी के नेताओं की आपसी गुटबाजी से वे बड़े दुखी रहा करते थे. उन्होंने पार्टी वरिष्ठ नेताओं से व्यक्तिगत सम्पर्क कर मिल कर काम करने का अनुरोध किया. किन्तु नेताओं की आपसी गुटबाजी और स्वार्थ के कारण वे पार्टी में अपेक्षित सुधार नहीं ला सके .
Photo source:Navayan.com

बाबा साहेब द्वारा लिखित 'दी बुद्धा एंड हिज धम्मा' के प्रसार-प्रचार में भैया साहेब ने देश-विदेश के कई दौरे किए. सन 19 57  से 19 63 के दौरान  'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया' के प्रचार-प्रसार में उन्होंने देश भर  दौरे किए. बौद्ध-संस्कार विधि बताने के लिए देश में बौद्ध भिक्षुओं की संख्या बहुत कम थी. भैया साहब के नेतृत्व में बौद्ध प्रचारकों/ बौद्ध-आचार्यों का नेट-वर्क बनाने का काम बड़े पैमाने पर किया गया.  इसके लिए बौद्धाचार्यों को चैत्य-भूमि में प्रशिक्षण देने की व्यवस्था की गई.

मुंबई में 23 नव 19 68 को बौद्ध भिक्षु दलाई लामा की उपस्थिति में 'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया' के बेनर तले  महाअधिवेशन हुआ. श्रीलंका में सम्पन्न  10 वें विश्व बौद्ध सम्मेलन जो  22 मई 19 72 को  हुआ था, में भारत का प्रतिनिधित्व किया व भारतीय बौद्धों के प्रश्नों को अंतर्राष्ट्रीय मंच पर रखा.इसी प्रकार  दिल्ली में सम्पन्न एशियाई बौद्ध परिषद् में उन्होंने देश का प्रतिधित्व किया था.

भैया साहेब द्वारा लिखित पुस्तिका  'तुम्हे बौद्ध होने किसने बताया ?' सन 19 77  में प्रकाशित हुई थी. धम्म के प्रचार-प्रसार के दौरान कई बार उन पर प्राण-घातक हमले भी हुए मगर, भैया साहेब अपने कार्य में निरंतर डटे रहे. पंद्रह दिनों के लिए सन 1967 में  वे  श्रामणेर बने थे. श्रामणेर के रूप में उनका नाम पंडित काश्यप था.

दादा साहेब भाऊ राव गायकवाड के साथ मिल कर भैया साहब यशवंत राव आम्बेडकर ने भूमि सम्बन्धी कई आन्दोलन चलाए  और सत्याग्रह किए  14 अग 19 77 को प्रधान मंत्री मोरारजी देसाई से धर्मान्तरित बौद्धों को अनुसूचित जाति की सुविधा जारी रहनी चाहिए, इस बाबत चर्चा की. मुंबई विधान परिषद् का सदस्य रहते हुए भी भैया साहेब यह मांग बराबर उठाते रहे. भैया साहेब दीक्षा-भूमि नागपुर में बौद्ध विद्यापीठ स्थापित करने वाले थे किन्तु उनके तमाम प्रयासों के बावजूद यह स्वप्न साकार नहीं हो सका .

बाबा साहब के आन्दोलन को आगे बढ़ाते हुए भैयासाहेब अपने अथक प्रयासों से धम्म के रथ को आने वाली पीढ़ी के कन्धों पर रख कर  17 सित 1977 को हम से विदा  ले लिए.