Tuesday, 2 January 2018

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!

No comments:

Post a Comment