Sunday, 25 November 2018

Buddhist Movement In India By Dr B R Ambedkar, Episode 2

Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future. Link of Episode 1:

Buddhist Movement In India by Dr. B. R. Ambedkar, Episode 1

Mr. Rajratna Ashok Ambedkar is the National President of The Buddhist Society of India. He is trying to revive the movement of Buddhism in India for the betterment of Individual, Society & Nation. In these video blogs, he has expressed his views on Buddhism, Dr.B.R.Ambedkar's efforts in spreading Buddhism in India, The condition of Buddhism after Dr. Ambedkar & The actions which have to take in near future.

Thursday, 18 January 2018

कोण आहेत SC/ST/OBC आणि का आहे त्याना प्रतिनिधित्व.

अत्यंत महत्वाची माहिती......
माहित करुन घ्या आणि हो , आपल्याला योग्य वाटली तरच , शक्य तितकी शेअर करा....
(अ) एस् सी.- SC (scedulde caste अर्थात अनुसुचित जाती)
निकष
......
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक द्रृस्टया मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श पुर्वि विटाळ मानला जात होता यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना SC संबोधीत केले गेले .
(ब) ST (scedulde Tribes)
अर्थात आनुसुचीत जमाती
निकष
....
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४) ज्यांच्या मधे भटकंती चे गुण दिसतात आणि भटकंतीचे जीने जगावे लागते. यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना ST संबोधीत केले गेले .
बाबासाहेबांनी SC , ST बांधंवांना काय दिले ? जनावराचे जीने सोडून माणसाचे जीवन आणि स्वाभिमानाने जगण्याचा आधिकार.......
ज्यांच्या बापजाद्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आमच्या येणार्या पिढ्यांमधे कोणी IAS,IPS ,IRS,IFS डाँक्टर, इंजिनियर , प्राध्यापक होईल , त्यांच्या स्वप्नाच्याही पलीकडे त्यांना बाबासाहेब देउन गेलेत....
(क) ओबीसी - OBC - (Other Backward Class )
इतर मागासवर्ग
निकष
......
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जात नव्हता
....
यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना OBC संबोधीत केले गेले .
OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?
कारण मनुस्मृती ही भारताची संविधाना पुर्वीची घटना होती. आणि मनुस्मृती नुसार OBC शुद्र होते. ब्राम्हणांची सेवा करण्यासाठी त्यांना बिनपगारी चाकरांची आवश्यकता होती.
आणि सेवा करवुन घेण्यासाठी OBC बांधवांचा स्पर्श होणे अटळ होते. म्हणून OBC बांधवांकडून सेवा करून घेण्यासाठी स्पर्श न करण्याची आटकळ ठेवली नाही..
म्हणजे ब्राम्हणाला आरामदायी बसण्यासाठी खुर्ची पलंग सुतार बांधवांनी तयार करून द्यायची
.....
न्हावी बांधवांनी ब्राम्हणांची हजामत करून द्यायची
.....
कुणबी मराठा बांधवांनी शेतमाल आणि धान्य पिकवुन द्यायचे....
माळी बांधवांनी भाजीपाला पिकवुन द्यायचा..
आणि
हे सर्व ब्राम्हणांसाठी विनामोबदला केले जायचे.
कारण ही सेवा होती.
आणि सेवा केलेल्या गोष्टीचा मोबदला मागायचा नसतो.
ओबीसी बांधवांचा गैरसमज --
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??
उत्तर-- मनुस्मृती ने ओबीसी बांधवांना शिक्षण घेण्यास मनाई केली होती
...
बाबासाहेबांनी संविधानामधे
(भारतीय राज्य घटनेत) शिक्षण घेण्याचा आधिकार दिला....
मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मुलाला वडीलांचा पिढीजात व्यवसाय करावा लागत होता...
म्हणजे .....
कुणब्याचा मुलगा कुणबी...
सुताराचा मुलगा सुतार
....
न्हाव्याचा मुलगा न्हावी...
कुंभाराचा मुलगा कुंभारच व्हायचा..
आता ओबीसी बांधवांची मुले डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या (संविधानिक ) घटनेच्या आधिकांमुळे IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले..... .
मराठा बांधवांचा नेहमीचा प्रश्न --
आम्ही हुशार होतो मार्क्स पाडले म्हणून शिकलो ....
?
उत्तर ......
अरे राजा, तु हुशार होतास हे मान्य आहे. पण तूला तुझी हुशारी दाखवण्याची "संधी" कोणी दिली ?
तुझे आजोबा, पंजोबा सुद्धा हुशारच होते. पण तरीही ते IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले नाहीत. कारण त्यांना हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही...
तुझ्या घराण्यात काय तुच एकटा आधिकारी होण्यासाठी लायक होतास आणि तुझे आजोबा पंजोबा काय नालायक होते काय ?
बहुजन लोक जेव्हा तुलना करतील की आमच्या पुर्वजांचे जीवन उकीरड्यावरच्या जनावरासारखे होते, मग आमचे जीवन सोन्यासारखे कसे झाले ?
तेंव्हा लोक खरा इतिहास वाचतील आणि त्यांना समजेल की हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरामुळे शक्य झालय...!!!!
-बोलका मूकनायक

Tuesday, 2 January 2018

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!