💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢 =========================================
✊चलो मुंबई १९ जुलै २०१६ एक दीवस अस्मितेसाठी..✊ =========================================
काय झाल कस झाल कळलच नाही..चित्र फक्त एवढच होत ..जिथ बाबासाहेबांनी बहीष्क्रुत भारत ,मुकनायक सारख पत्रके छापली.. ते एक आमच अस्थित्व च ऊधवस्थ झालेले दीसले..
फक्त मातीचा ढीगारा..
होतं नव्हत ते नष्ट झालं...
खुप संताप आहे मनात ..
परंतु आम्ही षंढ झालोय असा आरोप येनारी पीढी करेल येनारी पीढी विचारेलही कुठय आंबेडकर भवण?
कस पडल??
तुम्ही काय केलत मग त्यासाठी?
तेंव्हा मान खाली घालावी लागेल
😔😔😔
तस होनार नाही..कारण आपण सर्व भिमअनुयायी..
एकाच जागी जमनार आहोत..गैरसमजामधे असनारे आणि गैरसमज पसारवनारे..
तुम्ही विचारच करत बसा..
आम्ही जानार आहोत
संघर्ष करायला..✊
कारण बाबासाहेब सांगुन गेलेत की
"""संघर्षा शिवाय न्याय मिळत नसतो..चला तर मग.."""""
💥भिमाकोरेगाव⚔
💥चैत्यभुमी🙏
💥दीक्षाभुमी ला🙏
जसा भिमसागर असतो
तसेच लाखोंच्या संख्येने एकत्र एऊन या मनुवादी सरकार ला दाखऊ की..
पिक्चर अभी बाकी है..
तुम्ही कीती भी लावा शक्ती..
कीती भी लढवा युक्ती..
तुम्ही करा रे कीती ही हल्ला
लय मजबुत भिमाचा कील्ला..
ना गट ना तट
ना पक्ष ना नेता..
फक्त बाबासाहेबांचे अनुयाई म्हणुन एकत्र येऊ..ही लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसुन मनुवादी व्रुत्ती च्या विरोधात आहे
===========================================
चला तर मग बरोबर
दिनांक १९ जुलै २०१६
सकाळी १०:३० वाजता
स्थळ👉राणीचा बगीचा (भायखळा)
ते विधान भवन (मुंबई)
===========================================
टिप 👉मुंबईच्या भिमसैनिकांनी शक्य झाल्यास अल्पउपहार व पाण्याचा बंदोबस्त करावा.
===========================================
हा मेसेज महाराष्ट्राच्या कान्या कोप-यापर्यंत गेला पाहिजे...
तरच लाखो भिमसैनिक एकाच वेळी एकाच ठिकाणी दिसतील
===========================================
जयभिम🙏
एक तळमळीचा भिमसैनिक )
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
✊चलो मुंबई १९ जुलै २०१६ एक दीवस अस्मितेसाठी..✊ =========================================
काय झाल कस झाल कळलच नाही..चित्र फक्त एवढच होत ..जिथ बाबासाहेबांनी बहीष्क्रुत भारत ,मुकनायक सारख पत्रके छापली.. ते एक आमच अस्थित्व च ऊधवस्थ झालेले दीसले..
फक्त मातीचा ढीगारा..
होतं नव्हत ते नष्ट झालं...
खुप संताप आहे मनात ..
परंतु आम्ही षंढ झालोय असा आरोप येनारी पीढी करेल येनारी पीढी विचारेलही कुठय आंबेडकर भवण?
कस पडल??
तुम्ही काय केलत मग त्यासाठी?
तेंव्हा मान खाली घालावी लागेल
😔😔😔
तस होनार नाही..कारण आपण सर्व भिमअनुयायी..
एकाच जागी जमनार आहोत..गैरसमजामधे असनारे आणि गैरसमज पसारवनारे..
तुम्ही विचारच करत बसा..
आम्ही जानार आहोत
संघर्ष करायला..✊
कारण बाबासाहेब सांगुन गेलेत की
"""संघर्षा शिवाय न्याय मिळत नसतो..चला तर मग.."""""
💥भिमाकोरेगाव⚔
💥चैत्यभुमी🙏
💥दीक्षाभुमी ला🙏
जसा भिमसागर असतो
तसेच लाखोंच्या संख्येने एकत्र एऊन या मनुवादी सरकार ला दाखऊ की..
पिक्चर अभी बाकी है..
तुम्ही कीती भी लावा शक्ती..
कीती भी लढवा युक्ती..
तुम्ही करा रे कीती ही हल्ला
लय मजबुत भिमाचा कील्ला..
ना गट ना तट
ना पक्ष ना नेता..
फक्त बाबासाहेबांचे अनुयाई म्हणुन एकत्र येऊ..ही लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसुन मनुवादी व्रुत्ती च्या विरोधात आहे
===========================================
चला तर मग बरोबर
दिनांक १९ जुलै २०१६
सकाळी १०:३० वाजता
स्थळ👉राणीचा बगीचा (भायखळा)
ते विधान भवन (मुंबई)
===========================================
टिप 👉मुंबईच्या भिमसैनिकांनी शक्य झाल्यास अल्पउपहार व पाण्याचा बंदोबस्त करावा.
===========================================
हा मेसेज महाराष्ट्राच्या कान्या कोप-यापर्यंत गेला पाहिजे...
तरच लाखो भिमसैनिक एकाच वेळी एकाच ठिकाणी दिसतील
===========================================
जयभिम🙏
एक तळमळीचा भिमसैनिक )
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
No comments:
Post a Comment