१ )आरोप - प्रकाश आंबेडकर यांनी चळवळ चालवली नाही ?
वास्तविकता - १९८० सालापासून सम्यक समाज , गायरान जमिनीचा सत्याग्रह ,मंडल आयोगाचा लढा , व्ही .पी सिंग सोबत तह करून बौद्धांचा मंडल आयोगात समावेश ,संसदेत तैलचित्र ,बाबासाहेबांना भारतरत्न , चलनी नाण्यावर बाबासाहेब , पोष्ट तिकिटावर बाबासाहेब , भारताच्या इतिहासात सर्वात लौंग मार्च रिडल्स च्या वेळी काढण्यात येणार्या मोर्चाचे नेतृत्व , २ वेळा केंद्रीय मंत्रिपद नाकारून समाजाच्या हिताच्या गोष्टी करून घेणारे , रिपब्लिकन ऐक्य झाले तेंव्हा उत्तम प्रशासकाची भूमिका निभावून ऐक्यानंतर एकीकृत " रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया " स्वबळावर लढण्यावर जोर देऊन पक्षाला मान्यता आणि अधिकृत चिन्ह मिळवून देण्यात सिंहाचा वाटा , राजगृहावर आलेले तत्कालीन कॉंग्रेस आणि आताचे राष्ट्रवादी कॉंन्ग्रेस चे बलाढ्य नेते शरद पवार यांना २ तास वाट पाहायला लावून राजकीय मुसद्दीपणा दाखवून पहिल्यांना ४ खासदार रिपब्लिकन पक्षाला देणारे बाळासाहेब , पक्षाची लोकशाही निवडणूक घेऊन राजा ढाले यांना निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष करणारे बाळासाहेब , राजा ढाले लोकशाही मार्गाने निवडणूक मान्य न करून त्यांना विरोध करणारे रा .सु .गवई ,रामदास आठवले यातून ऐक्य तुटू न देता रा .सु .गवई ला अध्यक्षपद देणारे फक्त बाळासाहेब ,पुढे रा .सु .गवई .आणि रामदास आठवले ऐक्य तोडण्यास कारणीभूत तरीही परत लढून लोकसभेत जाणारे बहुजन लोकांना आमदार ,मंत्री करणारे बाळासाहेब ,किनवट pattern आणि अकोला pattern च्या रुपात पहिली सोशल इंजिनियरिंग करणारे बाळासाहेब आंबेडकर , २० वर्षापासून अकोला जि .प .पंचायत समित्या ताब्यात ठेवणारे बाळासाहेब , डाउ या रासायनिक प्रकल्प याला विरोध करण्यासाठी वारकर्यासोबत मोठ आंदोलन करणारे बाळासाहेब ,भामरागड डंकल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आदिवासी जनतेला सोबत घेऊन बंदूक मोर्चा काढणारे बाळासाहेब ,तिबेट मधील बौद्ध भिक्खू वरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी कॅण्डल मार्च काढणारे बाळासाहेब , शेतकर्याच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग , सोनिया गांधी यांच्यावर खटला भरणारे बाळासाहेब , दक्षिण आफ्रिकेत संयुक्त राष्ट्रात भरलेल्या जागतिक परिषदेत भारताच्या १२५ खासदाराचे नेतृत्व करून जागतिक रंगभेदापेक्षा भारतातील जातिवाद खूप मोठा आहे असे सांगणारे बाळासाहेब , २००५ मध्ये सुप्रीम कोर्टाने खाजगी मेडिकल इंजिनियरिंग संस्थे मध्ये आरक्षण राहणार नाही हा निर्णय न्यायालयाने घेतला असता त्या निर्णयाला आव्हान देऊन अंगावर कोट चढवून एस .सी ,एस.टी . ओबीसी साठी लढणारे देशातील एकमेव नेते,अन्याय आत्याचाराच्या वेळी समाजाच्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब अशा अनेक गोष्टी त्या लिहायला अपुर्या पडतील ते आजवर जातींतच्या बाबतीत बाबासाहेबांच्या उद्देशाला पुढे नेणारे एकमेव बाळासाहेबच .........तरी सुद्धा आरोप करायचा कि चळवळीला काहीही योगदान नाही ?
२) प्रकाश आंबेडकर हे ऐक्याविरोधी आहे ?
वास्तविकता - १९८९ आणि १९९५ च्या ऐक्याच्या वेळी सर्वसमावेशक आणि समाजहिताची भूमिका घेणारे एकमेव बाळासाहेब होते . १९८९ ला आणि १९९५ ला ऐक्य प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं नाही उलट रा .सु .गवई ने स्वतः च्या घरातील लोकांचा समावेश असलेली खोटी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला दाखवून आणि आठवले कवाडे यांच्या फुटीर आणि स्वार्थी भूमिकेमुळे ऐक्य तुटलेलं आहे १९८९ आणि ९५ नंतर च्या प्रत्येक गोष्टीचा तपशील अभ्यास केल्यावर हेच दिसत परंतु ऐक्याच खापर आणि बळी प्रकाश आंबेडकर ठरलेले आहेत .
३) प्रकाश आंबेडकर यांची बायको ब्राह्मण आहे आणि चळवळ त्यामुळे दाबून ठेवलेली आहे ?
वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांची पत्नी ब्राह्मण असली तरी जातीअंताचा भाग म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हि कृती होती आणि त्यांच्या पत्नी बौद्ध विवाह पद्धतीने विवाहबद्ध होऊन बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे त्यामुळे असले आरोप हीन पातळीचे आणि सूडबुद्धीचे आणि खालच्या दर्जाची मानसिकता दाखवितात . मुळात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई सच्च्या आंबेडकरवादी आहेत .कर्वे instititute च्या समाजसेवा विभागाच्या मुख्य सदस्य आहेत , सीएसपी प्लान च्या दिल्ली ,मुंबई आणि पुणे च्या मुख्य सल्लागार ,आदिवासी , मागासवर्गीय ज्या आंबेडकरी समाजाच्या हितासाठी सरकारच्या मुख्य समित्यावर सल्लागार म्हणून काम पाहतात . युनिसेफ आणि tata सोशल च्या सदस्य म्हणून काम पाहतात .ग्रामीण भागातील दलित महिला सबलीकरणासाठी असलेली "चैतन्य " या NGO च्या सल्लागार समिती सदस्य ,सम्यक समाज च्या प्रतिष्ठान च्या विश्वस्त ,अनेक समाजोपयोगी संस्थेत कार्यरत , भारिप कार्यकर्त्यांना नेहमी सहकार्य आणि मनमिळावू स्वभाव यामुळे सर्वांच्या अडी अडचणीत सहभागी , आपले पती प्रकाश आंबेडकर महिन्यातून फक्त १ दिवस आपल्या कुटुंबासोबत असतात तरी सुद्धा कुठलीही तक्रार न करणाऱ्या अंजलीताई ,बाळासाहेबांनां साथ देणाऱ्या अंजलीताई!
१ दिवस आपल्या कुटुंबासाठी देणारे बाळासाहेब सतत विविध भागात दौर्यावर असतात तरीही आपल्या ब्राह्मण बायकोमुळे चळवळ दाबून टाकलेली आहे असे आरोप करणारे मानसिक रुग्ण आहेत अस मी मानतो .
४ ) प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मुलाची मुंज केली ?
वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांचा विवाह ब्राह्मण स्त्री शी झालेला असला तरी त्या स्त्री ने बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे तरीसुद्धा विश्लेषण करण्यासाठी घेतल्यास मनुस्मृती व्यवस्थेत मुंज उपनयन करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आहे . मनुस्मृती चा संदर्भ इथे लावला असता पिता म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे वर्णाने शुद्र आणि पत्नी ब्राह्मण आहे परंतु त्यांच्यापासून होणार्या पुत्राला पित्याचा वर्ण लागतो हे मनुस्मृती आणि गौतमीसुत्र मध्ये सांगितलेलं आहे .त्यामुळे त्यांच्या पुत्राचा वर्ण शुद्र होतो त्यामुळे मुंज करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्राह्मण वर्णाला आहे , शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी का विरोध केला होता याचे संदर्भ शोधले तर शुद्र व्यक्तीस कुठलाही अधिकार मनुस्मृतीने दिलेला नाही .त्यामुळे असले आरोप नालायकपणाचे आणि घाणेरडी प्रवृत्ती दाखवितात .
५) प्रकाश आंबेडकर मंदिरात गेले आणि ब्राह्मणांनी गोमुत्र दिले ?
वास्तविकता - बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आपापल्या जाती धर्माचे स्वातंत्र्य तर सांगितलेच आहेत परंतु लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक व्यक्ती ला सामाजिक सहिष्णता पाळण्याचे मार्गदर्शक तत्वे डॉ .बाबासाहेबांनी समाविष्ट केलेली आहेत .प्रकाश आंबेडकर यांना मानणारे आंबेडकरी लोक आहेत तितकीच ओबीसी हिंदू आहेत . अनेक वेळा विहार ,बाबासाहेबांची स्मारके पुतळे यांची उद्घाटन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहेत तशीच इतर जाती धर्माशी नेहमीच संविधानानुसार सहिष्णुता निर्माण केलेली आहे . पक्षाचे आमदार निधीतून एका गावी ओबीसी वर्गाच्या आस्थेच प्रतिक असलेल्या मंदिराच्या जीर्नोधार करण्यात आला होता त्या प्रसंगी ओबीसी हिंदू लोकांनी मंदिर पाहण्यास बाळासाहेब आंबेडकर यांना आग्रह केला असता ,मंदिराची पाहणी करण्यास गेले असता तेथील उपस्थित पुजार्यांनी बाळासाहेबांना नारळ पाणी असलेला प्रसाद दिला असता तो कसा घ्यावा हे त्यांना माहित नसलेले बाळासाहेब त्यात दिसतात आणि कुठलेच दर्शन न घेतलेले बाळासाहेब कुणाच्या भावना दुखवू नये म्हणून ओबीसी समाजाच्या आग्रहाखातर मंदिरात गेल्याच चित्रण video स्वरुपात दिसते परंतु विलास खरात नामक विकृत मानसिक रुग्ण असलेल्या मूलनिवासी नराधमाने अनेक ठिकाणी असे भ्रामक video पसरवून आंबेडकर परिवाराला सतत बदनाम करण्याचे कारस्थान केलेले आहे . वास्तविक असल्या video मध्ये पाहल्यास काहीही नाही परंतु भ्रामकपणे बदनामी करून आपल्याच चळवळीला बदनाम करण्यात येत .ज्या महामानव बाबासाहेबांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यांच्याच नातुपुढे पुजारी वर्ग आज लोटांगण घालत असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीच खूप मोठ यश आणि परिवर्तन मानव लागेल आणि बाळासाहेब सर्व समाजाचे नेते आहेत आणि कुठेही गेले तरी आंबेडकरी विचारधारा बदलत नसते अस असत तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जातीअंताचा लढा परिषदा घेणारे ते एकमेव नेते आहेत हे आपण लक्षात घ्यायला हव .
वास्तविकता - १९८० सालापासून सम्यक समाज , गायरान जमिनीचा सत्याग्रह ,मंडल आयोगाचा लढा , व्ही .पी सिंग सोबत तह करून बौद्धांचा मंडल आयोगात समावेश ,संसदेत तैलचित्र ,बाबासाहेबांना भारतरत्न , चलनी नाण्यावर बाबासाहेब , पोष्ट तिकिटावर बाबासाहेब , भारताच्या इतिहासात सर्वात लौंग मार्च रिडल्स च्या वेळी काढण्यात येणार्या मोर्चाचे नेतृत्व , २ वेळा केंद्रीय मंत्रिपद नाकारून समाजाच्या हिताच्या गोष्टी करून घेणारे , रिपब्लिकन ऐक्य झाले तेंव्हा उत्तम प्रशासकाची भूमिका निभावून ऐक्यानंतर एकीकृत " रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया " स्वबळावर लढण्यावर जोर देऊन पक्षाला मान्यता आणि अधिकृत चिन्ह मिळवून देण्यात सिंहाचा वाटा , राजगृहावर आलेले तत्कालीन कॉंग्रेस आणि आताचे राष्ट्रवादी कॉंन्ग्रेस चे बलाढ्य नेते शरद पवार यांना २ तास वाट पाहायला लावून राजकीय मुसद्दीपणा दाखवून पहिल्यांना ४ खासदार रिपब्लिकन पक्षाला देणारे बाळासाहेब , पक्षाची लोकशाही निवडणूक घेऊन राजा ढाले यांना निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष करणारे बाळासाहेब , राजा ढाले लोकशाही मार्गाने निवडणूक मान्य न करून त्यांना विरोध करणारे रा .सु .गवई ,रामदास आठवले यातून ऐक्य तुटू न देता रा .सु .गवई ला अध्यक्षपद देणारे फक्त बाळासाहेब ,पुढे रा .सु .गवई .आणि रामदास आठवले ऐक्य तोडण्यास कारणीभूत तरीही परत लढून लोकसभेत जाणारे बहुजन लोकांना आमदार ,मंत्री करणारे बाळासाहेब ,किनवट pattern आणि अकोला pattern च्या रुपात पहिली सोशल इंजिनियरिंग करणारे बाळासाहेब आंबेडकर , २० वर्षापासून अकोला जि .प .पंचायत समित्या ताब्यात ठेवणारे बाळासाहेब , डाउ या रासायनिक प्रकल्प याला विरोध करण्यासाठी वारकर्यासोबत मोठ आंदोलन करणारे बाळासाहेब ,भामरागड डंकल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आदिवासी जनतेला सोबत घेऊन बंदूक मोर्चा काढणारे बाळासाहेब ,तिबेट मधील बौद्ध भिक्खू वरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी कॅण्डल मार्च काढणारे बाळासाहेब , शेतकर्याच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग , सोनिया गांधी यांच्यावर खटला भरणारे बाळासाहेब , दक्षिण आफ्रिकेत संयुक्त राष्ट्रात भरलेल्या जागतिक परिषदेत भारताच्या १२५ खासदाराचे नेतृत्व करून जागतिक रंगभेदापेक्षा भारतातील जातिवाद खूप मोठा आहे असे सांगणारे बाळासाहेब , २००५ मध्ये सुप्रीम कोर्टाने खाजगी मेडिकल इंजिनियरिंग संस्थे मध्ये आरक्षण राहणार नाही हा निर्णय न्यायालयाने घेतला असता त्या निर्णयाला आव्हान देऊन अंगावर कोट चढवून एस .सी ,एस.टी . ओबीसी साठी लढणारे देशातील एकमेव नेते,अन्याय आत्याचाराच्या वेळी समाजाच्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब अशा अनेक गोष्टी त्या लिहायला अपुर्या पडतील ते आजवर जातींतच्या बाबतीत बाबासाहेबांच्या उद्देशाला पुढे नेणारे एकमेव बाळासाहेबच .........तरी सुद्धा आरोप करायचा कि चळवळीला काहीही योगदान नाही ?
२) प्रकाश आंबेडकर हे ऐक्याविरोधी आहे ?
वास्तविकता - १९८९ आणि १९९५ च्या ऐक्याच्या वेळी सर्वसमावेशक आणि समाजहिताची भूमिका घेणारे एकमेव बाळासाहेब होते . १९८९ ला आणि १९९५ ला ऐक्य प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं नाही उलट रा .सु .गवई ने स्वतः च्या घरातील लोकांचा समावेश असलेली खोटी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला दाखवून आणि आठवले कवाडे यांच्या फुटीर आणि स्वार्थी भूमिकेमुळे ऐक्य तुटलेलं आहे १९८९ आणि ९५ नंतर च्या प्रत्येक गोष्टीचा तपशील अभ्यास केल्यावर हेच दिसत परंतु ऐक्याच खापर आणि बळी प्रकाश आंबेडकर ठरलेले आहेत .
३) प्रकाश आंबेडकर यांची बायको ब्राह्मण आहे आणि चळवळ त्यामुळे दाबून ठेवलेली आहे ?
वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांची पत्नी ब्राह्मण असली तरी जातीअंताचा भाग म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हि कृती होती आणि त्यांच्या पत्नी बौद्ध विवाह पद्धतीने विवाहबद्ध होऊन बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे त्यामुळे असले आरोप हीन पातळीचे आणि सूडबुद्धीचे आणि खालच्या दर्जाची मानसिकता दाखवितात . मुळात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई सच्च्या आंबेडकरवादी आहेत .कर्वे instititute च्या समाजसेवा विभागाच्या मुख्य सदस्य आहेत , सीएसपी प्लान च्या दिल्ली ,मुंबई आणि पुणे च्या मुख्य सल्लागार ,आदिवासी , मागासवर्गीय ज्या आंबेडकरी समाजाच्या हितासाठी सरकारच्या मुख्य समित्यावर सल्लागार म्हणून काम पाहतात . युनिसेफ आणि tata सोशल च्या सदस्य म्हणून काम पाहतात .ग्रामीण भागातील दलित महिला सबलीकरणासाठी असलेली "चैतन्य " या NGO च्या सल्लागार समिती सदस्य ,सम्यक समाज च्या प्रतिष्ठान च्या विश्वस्त ,अनेक समाजोपयोगी संस्थेत कार्यरत , भारिप कार्यकर्त्यांना नेहमी सहकार्य आणि मनमिळावू स्वभाव यामुळे सर्वांच्या अडी अडचणीत सहभागी , आपले पती प्रकाश आंबेडकर महिन्यातून फक्त १ दिवस आपल्या कुटुंबासोबत असतात तरी सुद्धा कुठलीही तक्रार न करणाऱ्या अंजलीताई ,बाळासाहेबांनां साथ देणाऱ्या अंजलीताई!
१ दिवस आपल्या कुटुंबासाठी देणारे बाळासाहेब सतत विविध भागात दौर्यावर असतात तरीही आपल्या ब्राह्मण बायकोमुळे चळवळ दाबून टाकलेली आहे असे आरोप करणारे मानसिक रुग्ण आहेत अस मी मानतो .
४ ) प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मुलाची मुंज केली ?
वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांचा विवाह ब्राह्मण स्त्री शी झालेला असला तरी त्या स्त्री ने बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे तरीसुद्धा विश्लेषण करण्यासाठी घेतल्यास मनुस्मृती व्यवस्थेत मुंज उपनयन करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आहे . मनुस्मृती चा संदर्भ इथे लावला असता पिता म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे वर्णाने शुद्र आणि पत्नी ब्राह्मण आहे परंतु त्यांच्यापासून होणार्या पुत्राला पित्याचा वर्ण लागतो हे मनुस्मृती आणि गौतमीसुत्र मध्ये सांगितलेलं आहे .त्यामुळे त्यांच्या पुत्राचा वर्ण शुद्र होतो त्यामुळे मुंज करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्राह्मण वर्णाला आहे , शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी का विरोध केला होता याचे संदर्भ शोधले तर शुद्र व्यक्तीस कुठलाही अधिकार मनुस्मृतीने दिलेला नाही .त्यामुळे असले आरोप नालायकपणाचे आणि घाणेरडी प्रवृत्ती दाखवितात .
५) प्रकाश आंबेडकर मंदिरात गेले आणि ब्राह्मणांनी गोमुत्र दिले ?
वास्तविकता - बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आपापल्या जाती धर्माचे स्वातंत्र्य तर सांगितलेच आहेत परंतु लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक व्यक्ती ला सामाजिक सहिष्णता पाळण्याचे मार्गदर्शक तत्वे डॉ .बाबासाहेबांनी समाविष्ट केलेली आहेत .प्रकाश आंबेडकर यांना मानणारे आंबेडकरी लोक आहेत तितकीच ओबीसी हिंदू आहेत . अनेक वेळा विहार ,बाबासाहेबांची स्मारके पुतळे यांची उद्घाटन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहेत तशीच इतर जाती धर्माशी नेहमीच संविधानानुसार सहिष्णुता निर्माण केलेली आहे . पक्षाचे आमदार निधीतून एका गावी ओबीसी वर्गाच्या आस्थेच प्रतिक असलेल्या मंदिराच्या जीर्नोधार करण्यात आला होता त्या प्रसंगी ओबीसी हिंदू लोकांनी मंदिर पाहण्यास बाळासाहेब आंबेडकर यांना आग्रह केला असता ,मंदिराची पाहणी करण्यास गेले असता तेथील उपस्थित पुजार्यांनी बाळासाहेबांना नारळ पाणी असलेला प्रसाद दिला असता तो कसा घ्यावा हे त्यांना माहित नसलेले बाळासाहेब त्यात दिसतात आणि कुठलेच दर्शन न घेतलेले बाळासाहेब कुणाच्या भावना दुखवू नये म्हणून ओबीसी समाजाच्या आग्रहाखातर मंदिरात गेल्याच चित्रण video स्वरुपात दिसते परंतु विलास खरात नामक विकृत मानसिक रुग्ण असलेल्या मूलनिवासी नराधमाने अनेक ठिकाणी असे भ्रामक video पसरवून आंबेडकर परिवाराला सतत बदनाम करण्याचे कारस्थान केलेले आहे . वास्तविक असल्या video मध्ये पाहल्यास काहीही नाही परंतु भ्रामकपणे बदनामी करून आपल्याच चळवळीला बदनाम करण्यात येत .ज्या महामानव बाबासाहेबांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यांच्याच नातुपुढे पुजारी वर्ग आज लोटांगण घालत असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीच खूप मोठ यश आणि परिवर्तन मानव लागेल आणि बाळासाहेब सर्व समाजाचे नेते आहेत आणि कुठेही गेले तरी आंबेडकरी विचारधारा बदलत नसते अस असत तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जातीअंताचा लढा परिषदा घेणारे ते एकमेव नेते आहेत हे आपण लक्षात घ्यायला हव .
No comments:
Post a Comment