शेगावकर सराची पोस्ट Whatsapp वरुन ☀सम्राट अशोका संबंधी प्रचलित गैरसमज आणि त्याचे निरसन☀
📕📕📕📕📕📕📕📕📕
🚫सम्राट अशोकाने प्रजेला बळजबरी बौद्ध बनवले.
✏सम्राट अशोकाने बळजबरीने प्रजेला बौद्ध बनविले..हा धादांत खोटा आरोप आहे.... प्रजा सुध्दा होणार्या हिंसेला कंटाळली होती.... अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारल्याने प्रजा आश्वस्त झालेली होती ,आणि अशोकाच्या धर्माज्ञांमुळे प्रजेला सुरक्षिततेची खात्री पटली, व त्यामुळे प्रजेनेच स्वतः उत्स्फूर्तपणे बौद्ध धम्माचा स्वीकार केला.... अशोकानेच काय ,तर जगातील कुठल्याही राजाने बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार हा कुठल्याही प्रकारच्या बळजबरीने, अथवा लालुच दाखवून केला नाही, असा हा एकमेव धम्म आहे.......!!!
🚫सम्राट अशोकाच्या अहिंसेच्या धोरणामुळे देश परकीयांचा गुलाम बनला
✏सर्व मौर्यकाळात एकही पराकिय आक्रमण झाले नाही . ज्यावेळी परकिय आक्रमणे झाली त्या वेळी बौध्द राजे नव्हते .
🚫सम्राट अशोकाने सारा राज कोष धर्मप्रसारासाठी रिकामा करून देशाला
✏90 करोड रुपयाचे बांधकामे आशोकांनी केली ( 84 हजार स्तुपाची बाँघकामे ) ती लोकांनी लग्न , इतर संमारंभावार होणारा खर्च वाचवून उस्फुर्त दानातून केली , राजकोषातून नव्हे .
मौर्याच्या राजकोषात पाटलीपुत्र राजवाड्यात 36 करोड नाणी होती ती कनिंघमनी शोधून काढली .
84 हजार स्तुप पुजेसाठी नव्हते , तर तिथे जनतेचे व पशुसाठीचे ते विनामुल्य दवाखिने होते . व तिथेच शिक्षणाचे कार्यही चालत असे हे कार्य राजकोश आणी दानावर चालत असे .
🚫सम्राट अशोकाने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या 99 भावांचा खुन केला.
✏मुळात त्याला 99 भाऊ होते हेच चूक आहे .
जेव्हा त्यांच्या शिलालेखाची भाषा सामजत नव्हती तेंव्हा तसे म्हमत त्या सर्व दंतकथा निघाला .
एका स्तँभलेखावर अशोक म्हणतो की मी लिहिलेले नियम माझ्या मुलांना व भावांनाही बंधनकारक राहतील .
भावा बहिणी सोबत त्याचे संबध स्नेहाचेच होते .
फक्त युध्दाचे वेळी सुशिम आग लागलेल्या खंदकातपडून मरण पावला .
🚫सम्राट अशोक दीसायला अतिशय कुरूप होता
कथा कांदब-यातील मजकुर हा इतिहास नसतो .....
काळा व कुरुप हा दुसरी धम्म संगितीला धन देणारा कालाशोक होता .
सम्राट अशोकांनी तिसरी धम्म संगिती घेतलेले आहे . या दोघामध्ये अनेक वार्षाचे अंतर आहे .कालाशोक व सम्राट आशोकांचे चरित्र एकमेकात जाणुनबुजून मिक्स करण्यात आले आहे .
अशोक हा दिसायला कुरूप नसून त्याचे व्यक्तीमत्व हे प्रभावशाली होते....सातवाहनांनी बांधलेल्या अमरावती स्तूपावर त्याचे जे शिल्प कोरलेले आहे, त्यावरनच त्याच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येते...आणि भारत सरकारने त्याच्या प्रति आदर व्यक्त करून, त्याच्या सन्मानासाठी जे पोस्ट तिकीट जारी केले आहे... त्या तिकीटावरील असलेले अशोकाचे चित्र हे अमरावती स्तूपावर असलेल्या अशोकाच्या शिल्पावरूनच घेतलेले आहे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
📕📕📕📕📕📕📕📕📕
🚫सम्राट अशोकाने प्रजेला बळजबरी बौद्ध बनवले.
✏सम्राट अशोकाने बळजबरीने प्रजेला बौद्ध बनविले..हा धादांत खोटा आरोप आहे.... प्रजा सुध्दा होणार्या हिंसेला कंटाळली होती.... अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारल्याने प्रजा आश्वस्त झालेली होती ,आणि अशोकाच्या धर्माज्ञांमुळे प्रजेला सुरक्षिततेची खात्री पटली, व त्यामुळे प्रजेनेच स्वतः उत्स्फूर्तपणे बौद्ध धम्माचा स्वीकार केला.... अशोकानेच काय ,तर जगातील कुठल्याही राजाने बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार हा कुठल्याही प्रकारच्या बळजबरीने, अथवा लालुच दाखवून केला नाही, असा हा एकमेव धम्म आहे.......!!!
🚫सम्राट अशोकाच्या अहिंसेच्या धोरणामुळे देश परकीयांचा गुलाम बनला
✏सर्व मौर्यकाळात एकही पराकिय आक्रमण झाले नाही . ज्यावेळी परकिय आक्रमणे झाली त्या वेळी बौध्द राजे नव्हते .
🚫सम्राट अशोकाने सारा राज कोष धर्मप्रसारासाठी रिकामा करून देशाला
✏90 करोड रुपयाचे बांधकामे आशोकांनी केली ( 84 हजार स्तुपाची बाँघकामे ) ती लोकांनी लग्न , इतर संमारंभावार होणारा खर्च वाचवून उस्फुर्त दानातून केली , राजकोषातून नव्हे .
मौर्याच्या राजकोषात पाटलीपुत्र राजवाड्यात 36 करोड नाणी होती ती कनिंघमनी शोधून काढली .
84 हजार स्तुप पुजेसाठी नव्हते , तर तिथे जनतेचे व पशुसाठीचे ते विनामुल्य दवाखिने होते . व तिथेच शिक्षणाचे कार्यही चालत असे हे कार्य राजकोश आणी दानावर चालत असे .
🚫सम्राट अशोकाने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या 99 भावांचा खुन केला.
✏मुळात त्याला 99 भाऊ होते हेच चूक आहे .
जेव्हा त्यांच्या शिलालेखाची भाषा सामजत नव्हती तेंव्हा तसे म्हमत त्या सर्व दंतकथा निघाला .
एका स्तँभलेखावर अशोक म्हणतो की मी लिहिलेले नियम माझ्या मुलांना व भावांनाही बंधनकारक राहतील .
भावा बहिणी सोबत त्याचे संबध स्नेहाचेच होते .
फक्त युध्दाचे वेळी सुशिम आग लागलेल्या खंदकातपडून मरण पावला .
🚫सम्राट अशोक दीसायला अतिशय कुरूप होता
कथा कांदब-यातील मजकुर हा इतिहास नसतो .....
काळा व कुरुप हा दुसरी धम्म संगितीला धन देणारा कालाशोक होता .
सम्राट अशोकांनी तिसरी धम्म संगिती घेतलेले आहे . या दोघामध्ये अनेक वार्षाचे अंतर आहे .कालाशोक व सम्राट आशोकांचे चरित्र एकमेकात जाणुनबुजून मिक्स करण्यात आले आहे .
अशोक हा दिसायला कुरूप नसून त्याचे व्यक्तीमत्व हे प्रभावशाली होते....सातवाहनांनी बांधलेल्या अमरावती स्तूपावर त्याचे जे शिल्प कोरलेले आहे, त्यावरनच त्याच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येते...आणि भारत सरकारने त्याच्या प्रति आदर व्यक्त करून, त्याच्या सन्मानासाठी जे पोस्ट तिकीट जारी केले आहे... त्या तिकीटावरील असलेले अशोकाचे चित्र हे अमरावती स्तूपावर असलेल्या अशोकाच्या शिल्पावरूनच घेतलेले आहे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
No comments:
Post a Comment