मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"
मी "बाबासाहेबांवर" कवि ता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"
मी "फुल्यांवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"
मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
त्यांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"
मी "माणसावर" कविता लिहिली
मला
फोनच आला नाही............
वाट पाहतोय.......
माणसे गेली कुठे फ़क्त आणि
फ़क्त जात राहिली आहे.
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"
मी "बाबासाहेबांवर" कवि ता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"
मी "फुल्यांवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"
मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
त्यांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"
मी "माणसावर" कविता लिहिली
मला
फोनच आला नाही............
वाट पाहतोय.......
माणसे गेली कुठे फ़क्त आणि
फ़क्त जात राहिली आहे.
No comments:
Post a Comment