चल रे भाऊ, चळवळीत जाऊ !!
!!चळवळीत न येण्याच्या पळवाटा !!
वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू
आहे … नंतर येतोच …
25 वर्षे - नोकरीच्या शोधात/ आत्ता नौकरी लागली आहे
30 वर्षे - लग्न करायचं आहे … मुलं लहान आहेत
35 वर्षे - थोडंसंसारात "सेटल"होऊ द्या
40 वर्षे - घर -फ्लॅट साठी पैसा उभा करतोय हो …
45 वर्षे - मुलगा / मुलगी दहावीला आहे…
50 वर्षे - घर प्रोपर्टी च्या जबाबदार्या आहेत…
55 वर्षे - मुलामुलींचे लग्न करायची आहेत …
60 वर्षे - ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय …
65 वर्षे - बहुजन समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व व निष्ठावान
कार्यकरते नाहीत… !!
अरे भल्या माणसा, मग आता पर्यंत तू कुठे गेला होता ???
ब्राह्मणाच्या मनुस्मृतिचे सण साजरे करायला वेळ आहे.
वर्षाचे ३६५ दिवस, ३३ कोटी देव व त्यांचे शेकडो सण, अम्मा,
माता, महाराज, बापुजी, दाढीवाले, कफनवाले बाबा यांचे
पायथे झिजवायला आणि त्यांचे वर हजारो, लाखो रुपये खर्च
करायला वेळ आहे .
त्यांचे कधी पाय धरतो, तर कधी पाय चाटतोस.
निंदा करायला,शंका कुशंका, वाद -विवाद करायला मात्र तुला
वेळच वेळ आहे. पण
बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, साठे ज्यांच्या कष्टामुळे जनावरातुन माणसात
आलास त्या बहुजन चळवळी चे काम करायला वेळ नाही.
आणि जे प्रामाणिकतेने काम करतात त्या कार्यकर्त्यांना
सहकार्यही करीत नाहीत.
अशा लोकांना बेईमान-गद्दार यादीत घोषित केले पाहीजे.
!!चळवळीत न येण्याच्या पळवाटा !!
वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू
आहे … नंतर येतोच …
25 वर्षे - नोकरीच्या शोधात/ आत्ता नौकरी लागली आहे
30 वर्षे - लग्न करायचं आहे … मुलं लहान आहेत
35 वर्षे - थोडंसंसारात "सेटल"होऊ द्या
40 वर्षे - घर -फ्लॅट साठी पैसा उभा करतोय हो …
45 वर्षे - मुलगा / मुलगी दहावीला आहे…
50 वर्षे - घर प्रोपर्टी च्या जबाबदार्या आहेत…
55 वर्षे - मुलामुलींचे लग्न करायची आहेत …
60 वर्षे - ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय …
65 वर्षे - बहुजन समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व व निष्ठावान
कार्यकरते नाहीत… !!
अरे भल्या माणसा, मग आता पर्यंत तू कुठे गेला होता ???
ब्राह्मणाच्या मनुस्मृतिचे सण साजरे करायला वेळ आहे.
वर्षाचे ३६५ दिवस, ३३ कोटी देव व त्यांचे शेकडो सण, अम्मा,
माता, महाराज, बापुजी, दाढीवाले, कफनवाले बाबा यांचे
पायथे झिजवायला आणि त्यांचे वर हजारो, लाखो रुपये खर्च
करायला वेळ आहे .
त्यांचे कधी पाय धरतो, तर कधी पाय चाटतोस.
निंदा करायला,शंका कुशंका, वाद -विवाद करायला मात्र तुला
वेळच वेळ आहे. पण
बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, साठे ज्यांच्या कष्टामुळे जनावरातुन माणसात
आलास त्या बहुजन चळवळी चे काम करायला वेळ नाही.
आणि जे प्रामाणिकतेने काम करतात त्या कार्यकर्त्यांना
सहकार्यही करीत नाहीत.
अशा लोकांना बेईमान-गद्दार यादीत घोषित केले पाहीजे.
No comments:
Post a Comment